एक्स्प्लोर
Collage Reopen : रत्नागिरीत आजपासून महाविद्यालयं सुरु, कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आजपासून 56 महिविद्यालयं दीड वर्षानंतर सुरू झाली आहेत. जिल्ह्याचा विचार करता जवळपास 21 हजार विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये हजर राहणार आहेत. आजपासून कॉलेज सुरू होणार असल्यानं विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहून शिकणे आणि ऑनलाईन शिक्षण यामध्ये बराच मोठा फरक असतो. कॉलेज सुरू होत असल्यानं आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम यावेळी पाळले जाणार असून मुंबई विद्यापीठाचे नियम रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांना लागू असणार आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















