एक्स्प्लोर
Beed : बीड जिल्ह्यातील शहाजनपुर चकला गावात अवैध वाळू उपशाचे 4 बळी ABP Majha
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपशाने चार मुलांचा बळी घेतला.. गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला गावात सिंदफणा नदी पात्रात ही दुर्दैवी घटना घडलीय.. अवैध वाळू उपशामुळे सिंदफणा नदीत मोठे खड्डे पडलेत.. नदी पार करत असताना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ४ मुलांचा यात बुडून मृत्यू झालाय.. १२ ते १५ वयोगटातील चार मुलांचा हकनाक बळी गेल्यानं संताप व्यक्त होतोय. अवैध वाळू उपशानं या मुलांचा जीव घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अशा वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















