एक्स्प्लोर
Nagpur Protest: 'न्यायालयाचा सन्मान करू', कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू नरमले, महामार्गावरील आंदोलन मागे
नागपूरमधील (Nagpur) शेतकरी आंदोलनाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी न्यायालयाच्या निर्देशानंतर महामार्गावरील आपले 'चक्का जाम' आंदोलन मागे घेतले आहे. न्यायालयाने 'महामार्ग अडवता येणार नाही, लोकांची अडचण निर्माण करता येणार नाही', असे स्पष्ट मत नोंदवल्यानंतर बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. यानंतर आंदोलकांनी नागपूर-वर्धा महामार्गावरील तब्बल तीस तास चाललेले आंदोलन मागे घेऊन जामठा (Jamtha) परिसरातून आपला मुक्काम हलवला. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, आंदोलकांना आता परसोडी (Parsodi) येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राजवळील मैदानावर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील रोखून धरलेले चारही महामार्ग आता मोकळे झाले असून वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















