एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Anil Parab on Anil Parab : "हे सरकार आल्यावर परमबिरसिंहांचं निलंबन मागे होणार हे अपेक्षितच होतं"
Anil Parab on Anil Parab : "हे सरकार आल्यावर परमबिरसिंहांचं निलंबन मागे होणार हे अपेक्षितच होतं"
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा मिळालाय. शिंदे-फडणवीस सरकारनं यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीचं सरकार असताना परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या निलंबनाला परमबीर सिंह यांनी आव्हान दिलं होतं. दरम्यान आता शिंदे - फडणवीस सरकारने त्यांच्यावरील आरोप वगळून डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतलेत आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलंय.
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 07 AM 06 October 2024
एबीपी माझ मराठी न्यूज हेडलाईन्स 09 AM टॉप हेडलाईन्स 06 ऑक्टोबर 2024
अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमक
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सांगली
पुणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion