एक्स्प्लोर
Advertisement
Tamilnadu: 40 हजार ब्राम्हण तरुण लग्नाविना ABP Majha
तामिळनाडूत काहीशी वेगळी परिस्थिती निर्माण झालीय. तामिळनाडूत जवळपास ४० हजार ब्राह्मण तरुण लग्नाविनाच आहेत. ही समस्या दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चाललीय. त्यामुळेच आता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी या तरुणांनी शक्कल लढवलीय. वधू शोधण्यासाठी या तरुणांनी आता उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांची वाट धरलीय. तामिळनाडूत १० मुलांमागे फक्त सहा मुली लग्नांसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचं बोललं जातंय. या समस्येला मुली हेच एकमेव कारण नसून त्यामागे अनेक समस्या असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वराच्या घरच्यांना लग्न हे साध्या पद्धतीनं नको असतं. शिवाय महागडे लग्न आणि त्याचा खर्च उचलण्याची वधू पक्षाची बऱ्याचदा परिस्थित नसते. महागडं लग्न स्टेटससाठी केलं जातं. अनेक अटी आणि आर्थिक कुचंबणा यामुळे देखील ही समस्या उद्भवल्याचं जाणकार सांगतायत.
भारत
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion