एक्स्प्लोर
Advertisement
Madhya Pradesh : लस घेतली नसेल तर लग्नात जेवण मिळणार नाही ABP Majha
फरसाण उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रतलाममधून एक वेगळी बातमी... कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम शेवटच्या माणसापर्यंत राबवणं गरजेचं आहे. त्यात आता हेच लसीकरण गांभीर्यानं घेण्यासाठी मध्य प्रदेशातील रतलामवासीयांनी नामी शक्कल लढवलीए. आता लग्नसोहळ्यात जर कुणी लस घेतलेली नसेल तर त्यांना जेवण मिळणार नाही. त्यामुळे लग्नात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना आधी लस घ्यावी लागणार आहे. याशिवाय फरसाण दुकानदारांनीही लस घेतली नसेल तर त्या ग्राहकाला फरसाण विकणार नाही असा निर्णय घेतलाय. थोडं नुकसान झालं तरी चालेल पण, लसीकरणासाठी जनजागृती करण्याचा निर्णय रतलामवासीयांनी घेतला आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement