एक्स्प्लोर
Kumar Ketkar: मविआ सरकार पाडण्यासाठी भाजप आता जोमाने प्रयत्न करेल - केतकर ABP Majha
उत्तर प्रदेशसह चार राज्यांत मोठा विजय मिळवल्यानं भाजप महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्यासाठी जोमानं प्रयत्न करेल असं काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी म्हटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आधीपासूनच सुरु आहे. पण त्यात यश आलं नाही तर राष्ट्रपती राजवट लावून मध्यावधी निवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता केतकर यांनी वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतरच असं करण्याची भाजपची रणनीती होती. पण तिथं भाजपचा पराभव झाल्यानं त्यावेळी राष्ट्रपती राजवटीचे प्रयत्न थांबले, असंही केतकर म्हणालेत..
भारत
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















