एक्स्प्लोर
Farm Laws Repeal : पंतप्रधान मोदी आणि भाजपने देशवासीयांची आणि मानवतेची माफी मागावी: Balasaheb Thorat
केंद्राच्या कायद्यात व्यापाऱ्याला संरक्षण पण शेतकरी अडचणीत होता. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण





















