एक्स्प्लोर
Imtiaz Jaleel on Maharashtra Bhushan : 20 लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं 13 जणांची हत्या केली
महाराष्ट्र भूषण पुरस्कारानंतर झालेल्या दुर्घटनेवरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर सडकून टीका केलेय.. २० लाख अनुयायांच्या मतांसाठी सरकारनं १३ जणांची हत्या केली असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.. तर शिंदे फडणवीसांनी ३ तास उन्हात थांबून दाखवावं १० लाख रुपये देतो असं आव्हान जलील यांनी दिलंय,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























