Santosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाब
Santosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाब
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा खळबळजनक जवाब एबीपी माझाच्या हाती लागला आहे. वाल्मीक कराड हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे लोक आपल्याला मारून टाकतील असं देशमुख आपल्याशी हत्येच्या आदल्या दिवशी बोलले होते. असा जवाब अश्विनी देशमुखांनी दिलाय. दोषारोप पत्रामध्ये हा जवाब नमूद आहे. विष्णू साटेचा फोन आल्यावर देशमुखांनी पत्नी पत्नीशी आणि विष्णू चाटेशी चर्चा झाली. वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं चाटे फोनवर म्हणाला होता. असं देशमुखांनी सांगितल्याच अश्विनी म्हणाल्या. संतोष देशमुखांच या विषयावर पत्नीशी अखेरच संभाषण झालं होतं. गोविंद शेळके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. गोविंद अश्विनी देशमुखांच्या जबाबात नेमकं काय काय लिहिलं गेल? काय काय नमूने? प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी खरं तर सहा तारखेला आवाधा कंपनीच्या प्रांगणामध्ये संतोष देशमुख मसाजोकचे नागरिक आणि सुदर्शन घुले आणि त्याची गॅंग यांच्यामध्ये भांडण झाली होती आणि ते प्रकरण सगळं माहिती आहे आपल्याला की खंडणीच्या मागणीसाठी सुदर्शन घुले आणि त्यांचे लोक आबादा कंपनीमध्ये येत होते सुरक्षारक्षकासोबत त्याचे भांडण झाले आणि ते सोडवण्यासाठी ज्यावेळी संतोष देशमुख गेले त्यानंतर तीन दिवसांमध्ये म्हणजे सहा तारखेला हा प्रकार घडला मात्र सहा तारखेनंतर ज्यावेळेस संतोष देशमुख घरी आले त्यावेळेस अश्विनी देशमुख ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत त्यांना त्यांनी हा वृत्तांत सांगितला होता मात्र त्या दिवसानंतर ते कुठेतरी व्यतीत झालेले होते. तणावात होते आणि याच कारण सुद्धा अश्विनी देशमुख यांनी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं भांडण झालेले आहेत आणि त्या भांडणानंतर जी मुल आहेत ते गुन्हेगारी प्रवर्तीचे आहेत त्यामुळे इथून पुढचा जो काही संवाद होता जो दशारोप पत्रामध्ये खरतर सांगण्यात आलाय की वाल्मिक कराड हा विष्णू चाटे करवी खंडणीसाठी धमक्या देत होता एवढच नाही तर संतोष देशमुख यांना सुद्धा धमकी दिली गेली होती आणि त्या खंडणीच्या प्रकारानंतर संतोष देशमुख दोन-तीन दिवस व्यतीत होते तणावाखाली होते आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नऊ तारखेला संतोष देशमुख यांच तीन वाजता अपहरण झालं. आणि अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सोबत जो काही प्रकार घडला, त्यांना मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा खून झाला.























