एक्स्प्लोर
दादर स्थानकावर मास्क न घालणाऱ्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई, मुंबईकरांना कोरोनाचं भय नाही?
मुंबईतल्या वांद्रे, दादर रेल्वे स्थानकासह बाजारांमध्ये मुंबईकरांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी ७ ते १२ या वेळेत सामान्य मुंबईकरांना प्रवासाची मुभा नाही. तरी, वांद्र्यासह अनेक रेल्वे स्थानकात प्रवासी मुंबईकर विनामास्क आणि सामाजिक अंतर न पाळता गर्दी करताना दिसले. त्यामुळे या मुंबईकरांना लॉकडाऊन हवाय का? असा सवाल उपस्थित होतोय. तरी, कालच मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतर पाळण्याचं आवाहन केलंय आणि लॉकडाऊन टाळण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम सामान्य जनतेला दिलंय.
ट्रेडिंग न्यूज
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : बच्चू कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
आणखी पाहा
















