एक्स्प्लोर
दक्षिण मुंबईतील पाणी टंचाई कधी संपणार?
दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली पाणीटंचाई संपण्याचं नाव घेत नाहीय. मंत्र्यांचे बंगले, नगरसेवकांचे फ्लॅट पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या घरातूनही पाणी गायब झालंय. परळच्या काळेवाडीतील एेक्यदर्शन सोसायटीत पाणी येत नसल्याने रहिवाशी वैतागले आहेत. फक्त 10 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाणीही भरलं जात नाहीय. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. यासंदर्भात पालिकेत तक्रार केल्यास एक ते दोन दिवस त्रास कमी होतो. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैस थे होते. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
राजकारण
Vidhan Parishad BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम




















