एक्स्प्लोर
दक्षिण मुंबईतील पाणी टंचाई कधी संपणार?
दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली पाणीटंचाई संपण्याचं नाव घेत नाहीय. मंत्र्यांचे बंगले, नगरसेवकांचे फ्लॅट पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या घरातूनही पाणी गायब झालंय. परळच्या काळेवाडीतील एेक्यदर्शन सोसायटीत पाणी येत नसल्याने रहिवाशी वैतागले आहेत. फक्त 10 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाणीही भरलं जात नाहीय. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. यासंदर्भात पालिकेत तक्रार केल्यास एक ते दोन दिवस त्रास कमी होतो. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैस थे होते. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
ट्रेडिंग न्यूज
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
विश्व
मुंबई






















