एक्स्प्लोर
दक्षिण मुंबईतील पाणी टंचाई कधी संपणार?
दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली पाणीटंचाई संपण्याचं नाव घेत नाहीय. मंत्र्यांचे बंगले, नगरसेवकांचे फ्लॅट पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या घरातूनही पाणी गायब झालंय. परळच्या काळेवाडीतील एेक्यदर्शन सोसायटीत पाणी येत नसल्याने रहिवाशी वैतागले आहेत. फक्त 10 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाणीही भरलं जात नाहीय. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. यासंदर्भात पालिकेत तक्रार केल्यास एक ते दोन दिवस त्रास कमी होतो. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैस थे होते. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
बातम्या
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
आणखी पाहा























