एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : भारतीय रेल्वेमधील भरपेट जेवण आता बंद होणार!
रेल्वेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या जेवणामुळे होत असलेला तोटा कमी करण्यासाठी आता आयआरसीटीसीने भोजन कपातीचा निर्णय घेतला आहे. कॅगने रेल्वेतील जेवणाचा दर्जा आणि होणाऱ्या खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे यापुढे रेल्वेत पूर्ण जेवण अर्थात भाजी, पोळी, भात आणि गोड पदार्थांऐवजी राईस कॉम्बोची सुविधा मिळेल.
भारतीय माणसांचं सर्वसाधारण डाएट 750 ग्राम इतकं असतं, मात्र रेल्वेत 900 ग्राम जेवण पुरवण्यात येतं. रेल्वेत मिळणाऱ्या राईस प्लेटसाठी 112 रुपये आकारण्यात येतात, मात्र रेल्वेला त्यापोटी 150 रुपये खर्च येतो. हा तोटा कमी करण्यासाठी जेवणाचा दर्जा सुधारण्यासह पदार्थांमध्ये कपात होईल.
यापुढे रेल्वेत सूप, सँडविच, ब्रेडस्टिक आणि बटर असे पदार्थ मिळणार नाहीत. शताब्दी आणि राजधानी सारख्या गाड्यांमध्ये सुरुवातीला ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.
त्यामुळे यापुढे रेल्वेत पूर्ण जेवण अर्थात भाजी, पोळी, भात आणि गोड पदार्थांऐवजी राईस कॉम्बोची सुविधा मिळेल.
भारतीय माणसांचं सर्वसाधारण डाएट 750 ग्राम इतकं असतं, मात्र रेल्वेत 900 ग्राम जेवण पुरवण्यात येतं. रेल्वेत मिळणाऱ्या राईस प्लेटसाठी 112 रुपये आकारण्यात येतात, मात्र रेल्वेला त्यापोटी 150 रुपये खर्च येतो. हा तोटा कमी करण्यासाठी जेवणाचा दर्जा सुधारण्यासह पदार्थांमध्ये कपात होईल.
यापुढे रेल्वेत सूप, सँडविच, ब्रेडस्टिक आणि बटर असे पदार्थ मिळणार नाहीत. शताब्दी आणि राजधानी सारख्या गाड्यांमध्ये सुरुवातीला ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.
महाराष्ट्र
सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024
Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 27 September 2024
माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement