एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल
भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत हल्लाबोल आंदोलन केलं. आझाद मैदानावर शरद पवार यांनी सभेला उद्देशून भाषण केले.
“महागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीण झालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगार मिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे. हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते असफल ठरलेत. आज लोक म्हणायला लागले आहेत की, आम्हाला अच्छे दिन नको, आमचे पूर्वीचे दिवस परत द्या.” असे म्हणत पवारांनी सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion