एक्स्प्लोर
Advertisement
Heat Waves | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन | ABP Majha
उद्यापासून राज्यातल्या बहुतांश भागातील तापमानात वाढ होणार आहे..हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे..२५ मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. दुसरीकडे मुंबईत दोन दिवसांपासून तापमान व आर्द्रतेतही वाढ झाली आहे..पुढील ४८ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत...२१ मे पर्यंत मुंबईतल्याही कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. यावेळी रात्रही उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्र
Karjat Kasara local Update : कर्जत, कसारा या मार्गावर जाणाऱ्या लोकल दीड तास उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion