एक्स्प्लोर
कल्याण : चोरीला गेलेले 186 मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत
एकदा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्याची आशा आपण सोडून देतो, मात्र कल्याण पोलिसांमुळे मूळ मालकांना आपले मोबाईल मिळाले आहेत. कल्याण आणि उल्हासनगर परिसरातून चोरीला गेलेले तब्बल 186 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. तब्बल 22 लाख रुपयांचा हा मुद्देमाल समारंभपूर्वक परत करण्यात आला. पोलिसांच्या संयुक्त पथकानं 19 मोबाईलचोरांना अटक करत त्यांच्याकडून 186 मोबाईल जप्त केले. हे मोबाईल परत करण्यासाठी कल्याणात पोलिसांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा


















