एक्स्प्लोर
रावेर, जळगाव : सरकारकडून जळगाव जिल्ह्यावर अन्याय, सुप्रिया सुळेंचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन आज जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पोहोचलं. यावेळी सरकार जळगाव जिल्ह्यावर अन्याय करत आहे. सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र, फक्त जळगावच्याच मंत्र्याला काढलं, अशा शब्दात सुळे यांनी खडसेंचं नाव न घेता सरकारवर टीका केली. तसच मंत्रालयावर जाळ्या बसवण्यापेक्षा सरकारनं शेतकऱ्यांशी बोलून, त्यांच्या समस्या सोडवायला हव्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























