एक्स्प्लोर
हिंगोली : संपूर्ण कापसाचं पिक उपटून टाकलं
काही दिवसांपासून कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागड्या फवारण्या करूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्यानं अखेर पीक उपटून टाकण्याचा निर्णय हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यातील इडोळीतील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. त्यानी त्यातील चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून कपाशीला फुले लागताच बोंडअळीने घाला घातल्याने श्रीराम जाधव या शेतकऱ्याला मोठा फटका बसला, त्यांनी चार एकर कंबरेपर्यंत वाढलेला कापूस उपटून टाकलाय.
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
बुलढाणा

एबीपी माझा वेब टीम
Opinion
















