एक्स्प्लोर
हिंगोली : संपूर्ण कापसाचं पिक उपटून टाकलं
काही दिवसांपासून कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागड्या फवारण्या करूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्यानं अखेर पीक उपटून टाकण्याचा निर्णय हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यातील इडोळीतील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. त्यानी त्यातील चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून कपाशीला फुले लागताच बोंडअळीने घाला घातल्याने श्रीराम जाधव या शेतकऱ्याला मोठा फटका बसला, त्यांनी चार एकर कंबरेपर्यंत वाढलेला कापूस उपटून टाकलाय.
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
नाशिक
व्यापार-उद्योग

















