एक्स्प्लोर
हिंगोली : संपूर्ण कापसाचं पिक उपटून टाकलं
काही दिवसांपासून कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागड्या फवारण्या करूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्यानं अखेर पीक उपटून टाकण्याचा निर्णय हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यातील इडोळीतील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. त्यानी त्यातील चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून कपाशीला फुले लागताच बोंडअळीने घाला घातल्याने श्रीराम जाधव या शेतकऱ्याला मोठा फटका बसला, त्यांनी चार एकर कंबरेपर्यंत वाढलेला कापूस उपटून टाकलाय.
महाराष्ट्र
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
आणखी पाहा



















