एक्स्प्लोर
हिंगोली : संपूर्ण कापसाचं पिक उपटून टाकलं
काही दिवसांपासून कपसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागड्या फवारण्या करूनही बोंडअळी आटोक्यात येत नसल्यानं अखेर पीक उपटून टाकण्याचा निर्णय हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी घेतलाय. हिंगोली जिल्ह्यातील इडोळीतील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे. त्यानी त्यातील चार एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र काही दिवसांपासून कपाशीला फुले लागताच बोंडअळीने घाला घातल्याने श्रीराम जाधव या शेतकऱ्याला मोठा फटका बसला, त्यांनी चार एकर कंबरेपर्यंत वाढलेला कापूस उपटून टाकलाय.
राजकारण
Vidhan Parishad BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
चंद्रपूर
क्राईम
















