एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
गुजरातचा रणसंग्राम : काळजात चर्रर्र करणाऱ्या उना पीडितांच्या वेदना
गेल्या 15 वर्षात गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही याचा मोदींना अभिमान होता. पण पाटीदार आंदोलन आणि उनाच्या दलित मारहाण प्रकरणामुळे त्याला डाग लागला. उनापासून केवळ २० किलोमीटरवर असलेलं मोटा समदियाल गाव. 11 जुलै 2016 ला बालूभाई सरवय्यांच्या कुटुंबानं गाईला मारल्याचा आरोप झाला. गोरक्षकांनी कुटुंबाला अमानुष मारहाण केली. आज तब्बल दीड वर्षानंतरही सरवय्या कुटुंबिय गोरक्षकांच्या दहशतीत वावरतंय. या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी.
महाराष्ट्र
Raj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील
विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
नागपूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion