एक्स्प्लोर
UNCUT | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जालन्यातील संपूर्ण भाषण | एबीपी माझा
भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले पण विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. जालन्यात आज भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. त्यात कर्जमाफी, सिंचन, पिकविमा, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील कामांचा पाढा वाचला. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही तोवर ही योजना बंद होणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसंच आज हाती आलेल्या नगरपालिका आणि परिषदांच्या निकालावरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला हाणला.
निवडणूक
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
आणखी पाहा























