एक्स्प्लोर
Advertisement
712 : 50 पेक्षा कमी पैसेवारी, पण मदत नाही
खरीप हंगामातील राज्यातील गावांची पैसेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील तब्बल 9 हजार गावांची पैसेवारी 50 पैशांपैक्षा कमी आली आहे. अशी परिस्थिती असूनही या गावातील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत. केंद्र सरकारचं सुधारित दुष्काळी मॅन्यूअलमधील जाचक निकष यामागे कारणीभूत आहे. या मॅन्यूअलमध्ये पैसेवारी संबंधीचे जुने निकष कालबाह्य ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी राज्य सरकार केंद्र सरकारला करणार आहे. याबाबतच्या मागण्यांचं पत्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे.
बातम्या
ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणाला
West Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?
Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement