एक्स्प्लोर
Water Pollution विद्युत प्रकल्पांमुळे जलप्रदूषण? नागपूरमधील दोन प्रकल्पांमुळे 21 गावांना होतोय त्रास
नागपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर परिघात दोन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला वीज मिळतेच. मात्र, आसपासच्या गावांना मोठी त्रासाला सामोरं जावं लागतंय. कारण, आधी वायू प्रदूषण आणि आता जल प्रदूषण. काय आहे सगळं प्रकरण?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
राजकारण
महाराष्ट्र


























