एक्स्प्लोर
T20 World Cup 2021 : India vs Pakistan सामन्याआधी राजकारण तापलं ABP Majha
भारत आणि पाकिस्तान... हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी येत्या रविवारी आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आमनेसामने येतायत. खऱंतर या सामन्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं असतं. पण या सामन्याआधी भारतात मात्र सध्या राजकारण चांगलंच रंगतंय. कारण सीमाभागात सुरु असलेल्याल पाकिस्तानच्या कारवायांमुळे या दोन देशात क्रिकेटचे सामने होऊ नयेत असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. पाहूयात याच पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report

Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report

Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report

Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
सोलापूर
क्राईम



























