एक्स्प्लोर
Nashik Grape Loss : द्राक्ष उत्पादकांना सरकारी अनास्थेचा फटका, अद्याप पंचनामे नाहीत ABP Majha
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानला आता दोन आठवडे उलटून गेलेत.. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याने सरकारच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करतायत.. द्राक्षनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमधील शेतकरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.. बघुयात यावरच आधारित एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress Crisis : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत? Special Report

Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha


























