एक्स्प्लोर
Nashik Grape Loss : द्राक्ष उत्पादकांना सरकारी अनास्थेचा फटका, अद्याप पंचनामे नाहीत ABP Majha
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानला आता दोन आठवडे उलटून गेलेत.. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पंचनामे न झाल्याने सरकारच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करतायत.. द्राक्षनगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमधील शेतकरी निसर्गाच्या या लहरीपणामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.. बघुयात यावरच आधारित एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha



























