एक्स्प्लोर
Covid Vaccine घेणं अनिवार्य नाही, लस घ्यायची की नाही हे नागरिक ठरवणार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
कोरोनाची लस टोचून घेणं अनिवार्य नाही, लस टोचून घेण्याचा निर्णय प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भारतात जी लस दिली जाईल, ती प्रगत राष्ट्रांइतकीच परिणामकारक असेल. भारत बायोटेक, झायडस कॅलिडा, जिनोव्हा, ऑक्सफर्ड, स्पुटनिक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड अशा सहा लशी भारतीय संस्थांच्या मदतीनं विकसित होत आहेत. केवळ सुरक्षिततेचे सगळे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report

Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report



























