एक्स्प्लोर
Covid Vaccine घेणं अनिवार्य नाही, लस घ्यायची की नाही हे नागरिक ठरवणार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
कोरोनाची लस टोचून घेणं अनिवार्य नाही, लस टोचून घेण्याचा निर्णय प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भारतात जी लस दिली जाईल, ती प्रगत राष्ट्रांइतकीच परिणामकारक असेल. भारत बायोटेक, झायडस कॅलिडा, जिनोव्हा, ऑक्सफर्ड, स्पुटनिक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड अशा सहा लशी भारतीय संस्थांच्या मदतीनं विकसित होत आहेत. केवळ सुरक्षिततेचे सगळे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























