एक्स्प्लोर
Covid Vaccine घेणं अनिवार्य नाही, लस घ्यायची की नाही हे नागरिक ठरवणार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
कोरोनाची लस टोचून घेणं अनिवार्य नाही, लस टोचून घेण्याचा निर्णय प्रत्येकाच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून भारतात जी लस दिली जाईल, ती प्रगत राष्ट्रांइतकीच परिणामकारक असेल. भारत बायोटेक, झायडस कॅलिडा, जिनोव्हा, ऑक्सफर्ड, स्पुटनिक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड अशा सहा लशी भारतीय संस्थांच्या मदतीनं विकसित होत आहेत. केवळ सुरक्षिततेचे सगळे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report

Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report

Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report


























