एक्स्प्लोर

IPL 2022: मुंबईला का मिळत नाही विजय?  जाणून घ्या सलग आठ पराभवांची 5 मोठी कारणं

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या इंडियन्सनं सलग आठ सामने गमावले आहेत. मुंबईचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आयपीएलच्या गुणतालिकेतही मुंबईचा संघ तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या पराभवाची कारणं काय आहेत? हे जाणून घेऊयात

रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माची कामगिरी. पहिल्या सामन्यात रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर रोहित शर्माला काही खास कामगिरी करता आली नाही.  पहिल्या सामन्यात रोहितनं दिल्लीविरुद्ध 32 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यानं 31 चेंडूत 39 धावा केल्या. परंतु, मोठी धावसंख्या उभारण्यास तो अपयशी ठरला. रोहितनं आतापर्यंत 8 सामन्यात केवळ 153 धावा केल्या आहेत. ज्यात त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. सीएसकेविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही.

ईशान किशन
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं ईशान किशनला 15.25 कोटीत विकत घेतलं. परंतु, यंदाचं हंगाम ईशान किशनसाठी खूप खराब ठरलं आहे. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 48 चेंडूत 81 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 54 धावा करणारा किशनला अखेरच्या सहा सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नईविरुद्ध सामन्यात तो शून्यावर बाद झाला. 

जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सचा पाया असलेला जसप्रीत बुमराह यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरला. त्यानं आतापर्यंत 8 सामन्यात केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहनं या हंगामात 30.2 षटक टाकली आणि सुमारे 8 च्या सरासरीने 229 धावा दिल्या. अनेक सामन्यांमध्ये फलंदाजांनी मुंबईच्या या वेगवान गोलंदाजाला लक्ष्य केले आहे.

कायरन पोलार्ड
यंदाच्या हंगामात खराब प्रदर्शन करणाऱ्या मुंबईच्या संघाला फळीतील फलंदाजांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्याशिवाय एमआयच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याच वेळी, संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणारा कायरन पोलार्डदेखील या हंगामात तितका आक्रमक दिसला नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. त्यानं आतापर्यंत 8 सामन्यात 115 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 25 धावा इतकी आहे.

डेथ ओव्हरमध्ये मुंबईची खराब गोलंदाजी
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईच्या संघानं ट्रेन्ट बोल्टला रिलीज केलं होतं. त्यानंतर ऑक्शनमध्ये मुंबईच्या संघानं कोणत्याही मोठ्या गोलंदाजावर बोली लावली नाही. ज्यामुळं मुंबईला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांचा तुडवडा जाणवत आहे. जयदेव उनादकटला आतापर्यंत फक्त सहा विकेट घेता आले

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Satara ZP Election Result 2026 : साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचा तारळे जिल्हा परिषद गटात विजयाचा झेंडा, मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंनी तारळेचा गड जिंकला, लिंबमध्ये भाजप विजयी
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत

व्हिडीओ

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Satara ZP Election Result 2026 : साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचा तारळे जिल्हा परिषद गटात विजयाचा झेंडा, मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंनी तारळेचा गड जिंकला, लिंबमध्ये भाजप विजयी
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Nirmala Nawale Shirur Panchayat Samiti Election Result 2026: मोठी बातमी: सोशल मीडियाची धडकन कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का, भाजपच्या मनीषा पाचंगेंनी चारली धूळ
मोठी बातमी: कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का, भाजपच्या मनीषा पाचंगेंनी चारली धूळ
Embed widget