एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : बँकेच्या कर्जापायी जीव दिला, सरकारला जाब कोण विचारणार?
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बँकेच्या कर्जामुळे यशोदा आबाजी राठोड या ६८ वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. 'का मुख्यमंत्री का न जात यांच्या घरी?' असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. सध्या मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी, राज्यातील शेतकरी सर्वत्र संकटात असल्याचे म्हटले. आपण सत्तेत नसलो तरी आपले कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री असताना कोणताही गाजावाजा न करता कर्जमुक्ती केली होती, याची आठवण करून देत, आताच्या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















