एक्स्प्लोर

IND Vs AUS 4th T20 Live Score : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यासह जागतिक पराक्रमाची संधी!

India Vs Australia 4th T20 Live Updates : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.

Key Events
IND vs AUS 4th T20 Live Updates India playing against Australia match highlights commentary score Shaheed Veer Narayan Singh Stadium IND Vs AUS 4th T20 Live Score : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यासह जागतिक पराक्रमाची संधी!
India Vs Australia 4th T20 Live Updates

Background

IND Vs AUS 4th T20 Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. आता त्याची नजर मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. टीम इंडियाने यापूर्वी येथे एक वनडे सामना खेळला होता.

भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या T20 सामन्यासाठी संभाव्य खेळाडू 

भारत : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, अॅरॉन हार्डी, बेन मॅकडरमॉट, मॅथ्यू वेड (wk/c), टिम डेव्हिड, ख्रिस ग्रीन, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.

दुसरीकडे, पाकिस्तानने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 226 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 135 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताने सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून T20 इतिहासातील 135 वा विजय देखील मिळवला. अशाप्रकारे सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत भारत आता पाकिस्तानच्या बरोबरीने अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने 135 टी-20 सामने जिंकण्यासाठी पाकिस्तानपेक्षा खूपच कमी वेळ घेतला आहे. पाकिस्तानने इतके सामने जिंकण्यासाठी 226 टी-20 सामने खेळले होते, तर भारताने केवळ 209 टी-20 सामन्यांमध्ये इतके सामने जिंकले. टीम इंडियाने आजच्या सामन्यात  टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर पाकिस्तानला मागे टाकून तो जगातील सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारा संघ बनेल.

22:20 PM (IST)  •  01 Dec 2023

ऑस्ट्रेलियाची गळती सुरुच; आता आवेश खानने दिला सातवा झटका

ऑस्ट्रेलियाची गळती सुरुच असून आता आवेश खानने दिला सातवा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाला 15 चेंडूत 42 धावांची गरज आहे. 

22:15 PM (IST)  •  01 Dec 2023

ऑस्ट्रेलियाला सहावा झटका; विजयासाठी 21 चेंडूत 49 धावांची गरज

ऑस्ट्रेलियाला सहावा झटका बसला असून विजयासाठी 21 चेंडूत 49 धावांची गरज आहे. दीपक चहरने शाॅर्टला बाद केले. 

 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Manav Suthar : कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
R Praggnanandhaa : बुद्धीबळाच्या जगाचा नवा सुलतान! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय
बुद्धीबळाच्या जगाचा नवा सुलतान! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय
Ind vs Afg Test Day-1 Live Update : भारत-अफगाणिस्तान कसोटीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना
Ind vs Afg Test Day-1 Live : भारत-अफगाणिस्तान कसोटीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना
FIFA World Cup : 1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?
1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget