एक्स्प्लोर

Rishabh Pant : 'ऋषभ पंत बरा झाल्यानंतर कानाखाली मारायचीय', असं का म्हणाले कपिल देव

Rishabh Pant : दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतला कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचं कपिल देव यांनी या कार्यक्रमात सांगितलं. 

Rishabh Pant: क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला उत्तराखंडमधमध्ये भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतला डेहराडूनमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या मुंबईतील रुग्णालयात पंत उपचार घेत आहे. पण अपघातामुळे ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर गेलाय. त्याला टीम इंडियात परतण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. टीम इंडियात ऋषभ पंतचं पुनरागमन सहजासहजी शक्य नाही... ऋषभ पंतबद्दल कपिल देव यांना एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतला कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचं कपिल देव यांनी या कार्यक्रमात सांगितलं. 

का असं म्हणाले कपिल देव?

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. ज्या पद्धतीनं आई-वडील मुलांना चूक झाल्यावर कानाखाली लगावतात.. त्याच अधिकारानं पंत ठीक झाल्यानंतर कपिल देव यांनी त्याला कानाखाली मारायचं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "ऋषभ पंतवर माझं खूप प्रेम आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा. त्याची भेट घेऊन कानाखाली मारत स्वत:ची काळजी घ्यायला त्याला सांगायचं आहे. त्याला हेही सांगायचेही की तुझ्या अपघातामुळे संघ अडचणीत सापडला आहे. मी त्याच्यावर प्रेमही करतो अन् नाराजही आहे. सध्याचे तरुण अशा चुका का करतात? त्यामुळे मला त्याला कानाखाली लावायची आहे."

ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अन् टीम इंडियात पुनरागमन करावं. त्याला माझा नेहमीच आशीर्वाद अन् प्रेम असेल. पण चुकणाऱ्या मुलाला समजावण्याची आई वडिलांची जबाबदारी आहे, त्यामुळेच त्याला कानाखाली मारुन स्वत:ची काळजी घे, असं सांगायचं आहे, असे कपिल देव म्हणाले. 

 
बॉर्डर-गावस्कर मालिका भारतच जिंकेल - कपिल देव

उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याबद्दलच्या चर्चेसाठी कपिल देव यांना एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्यावेळी टीम इंडियाच्या कामगिरीवर अन् ऋषभ पंत यांच्यावर त्यांनी भाष्य केलं. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सलामीला यावं, असं कपिल देव यांनी सांगितलं. त्याशिवाय, रविंद्र जाडेजाचेही त्यांनी कौतुक केले. तसेच बॉर्डर गावस्कर मालिकेवर टीम इंडियाचं वर्चस्व असेल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. 

पाहा संपूर्ण मुलाखत

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget