एक्स्प्लोर

Women's T20 World Cup : गणित आता धावांचे... टीम इंडियाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध करावी लागणार हे काम? जाणून घ्या समीकरण

Team India Women's T20 World Cup Semifinals Scenario : यूएईमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपचा गट टप्पा रोमांचक झाला आहे.

2024 Women's T20 World Cup qualification scenarios : यूएईमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपचा गट टप्पा रोमांचक झाला आहे. श्रीलंकेचा संघ पराभूत होऊन अ गटातून आधीच बाहेर पडला आहे. मात्र उर्वरित 4 संघांपैकी कोणते दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. या गटात केवळ दोनच सामने शिल्लक असून, त्यावर या सर्व संघांचे भवितव्य ठरणार आहे. 

आज म्हणजेच 13 ऑक्टोबरला शारजाहमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यावर उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा आहेत. पुढे जाण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. पण प्रश्न असा आहे की भारताची जागा किती फरकाने पक्की होईल? पूर्ण समीकरण जाणून घेऊया.

भारतीय संघ अ गटात असून श्रीलंका आधीच या गटातून बाहेर आहे. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे स्थान लक्षात घेता त्याचा प्रवासही जवळपास संपल्याचे मानले जात आहे. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. तिन्ही संघांचा एक सामना बाकी आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.

आज जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 61 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभूत केले तर ते नेट रन रेटच्या बाबतीत त्यांना मागे टाकेल. यासह भारत थेट उपांत्य फेरीत जाईल. मात्र, हा सामना 60 किंवा त्यापेक्षा कमी धावांच्या फरकाने जिंकला तरी उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा संपणार नाहीत. पण सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना थोड्या फरकाने जिंकेल अशी प्रार्थना संघाला करावी लागेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध  भारताची आकडेवारी खराब

ऑस्ट्रेलिया आणि भारत 34 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने 25 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघ फक्त 7 वेळा जिंकू शकला आहे, तर 1 सामना बरोबरीत राहिला आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही. टीम इंडियाने 2018 आणि 2020 मध्ये टी-20 वर्ल्डच्या ग्रुप स्टेजमध्ये 7 पैकी 2 सामने जिंकले. हे आकडे भारतासाठी भीतीदायक आहेत आणि चांगले संकेत नाहीत.

हे ही वाचा -

Tilak Varma : तिलक वर्मा असणार टीम इंडियाचा कर्णधार; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संघात संधी

IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या कळपातून मोठी अपडेट; भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या कोचची ताफ्यात एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
Prakash Ambedkar : बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पाLawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचाRaj Thackeray : ना युती, ना आघाडी; स्वतंत्र लढणार; राज ठाकरेंचा सहाही पक्षांवर घणाघातMalabar Hill Police Security : मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेर गस्ती वाढली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीतून माग काढला!
बाबा सिद्धीकींची हत्या करून आरोपी शिवानंद कसा पळाला? गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माग काढला
Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'
Prakash Ambedkar : बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र...; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? प्रशासनही नाराज; शरद पवारांचा सवाल
गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे निर्णय घेतले ते लागू होणार का? शरद पवारांचा महायुतीला खोचक सवाल
Raj Thackeray: दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
Maha Vikas AGhadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका 
Embed widget