Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Dec 2016 10:56 AM (IST)
1/6
हरभजन सिंहनं 103 कसोटीत 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. तर अनिल कुंबळेनं 132 कसोटीत 35 वेळा 5 गडी बाद केले असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
2/6
आता अशी कामगिरी करणारे दोनच भारतीय अश्विनच्या पुढे आहेत. ते म्हणजे हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे.
3/6
अश्विननं अवघ्या 43 कसोटीमध्ये हा भीमपराक्रम केला आहे. तर कपिल देवनं 131 कसोटीत ही कामगिरी केली होती.
4/6
याआधी अशी कामगिरी टीम इंडियाचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार कपिल देवनं केली होती. कपिलनं देखील 23 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. याच विक्रमाशी आता अश्विननं बरोबरी केली आहे.
5/6
वानखडे कसोटीत दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सचा बळी घेऊन आर. अश्विननं एका डावात 5 बळी घेतले. त्यानं आतापर्यंत तब्बल 23 वेळा अशी कामगिरी केली आहे.
6/6
भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडेमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विननं एक नवा इतिहास रचला आहे. एका डावात 5 बळी बाद करण्याचा विक्रम अश्विननं तब्बल 23 वेळा केला आहे.