एक्स्प्लोर
अंबरनाथकरांचं खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन

1/5

खड्डे 15 दिवसात बुजवले नाहीत, तर पुढचं आंदोलन नागरपालिकेत करु, असा इशारा नागरिकांनी दिला.
2/5

खड्डे बुजवण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
3/5

अंबरनाथ शहराच्या बारकूपाडा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.
4/5

शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी अंबरनाथकरांनी हे आंदोलन केलं.
5/5

नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन केलं.
Published at : 08 Dec 2019 11:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
