एक्स्प्लोर
भारतीय आर्मीसोबत परत पंगा घेऊ नकाः अमिताभ बच्चन
1/7

रितेश देशमुखः भारतीय आर्मीचा अभिमान वाटतो. सरकारने दहशतवादाविरोधात हे कडक पाऊल उचलल्याबद्दल अभिनंदन, असं रितेशने म्हटलं आहे.
2/7

भारतीय लष्कराने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी ऑपरेशनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांचं देशभरातून कौतुक होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही भर टाकली आहे.
Published at : 30 Sep 2016 08:26 AM (IST)
View More























