एक्स्प्लोर

बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार! पाहा मन सुन्न करणारे फोटो

1/14
गोलपाडावर पुरस्थितीचा सर्वात जास्त प्रभाव दिसून आला. येथे 4.62 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. तर बारपेटा आणि मोरिगावमध्ये क्रमशः 3.81 लाख आणि तीन लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
गोलपाडावर पुरस्थितीचा सर्वात जास्त प्रभाव दिसून आला. येथे 4.62 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. तर बारपेटा आणि मोरिगावमध्ये क्रमशः 3.81 लाख आणि तीन लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/14
 गेल्या 24 तासांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा प्रशासनाने 97 लोकांना वाचवलं आहे.
गेल्या 24 तासांत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा प्रशासनाने 97 लोकांना वाचवलं आहे.
3/14
आसाममधील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे होणार्‍या घटनांमध्ये 103 आणि भूस्खलनात 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे होणार्‍या घटनांमध्ये 103 आणि भूस्खलनात 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
4/14
राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील बोकाहाटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे यावर्षी पुरस्थिती आणि भूस्खलन यांमुळे एकूण 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील बोकाहाटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे यावर्षी पुरस्थिती आणि भूस्खलन यांमुळे एकूण 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
5/14
आसाममध्ये पुरपरिस्थितीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
आसाममध्ये पुरपरिस्थितीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
6/14
आसाममध्ये सध्या पुरपरिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. येथील 33 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये 22.34 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाला आहे.
आसाममध्ये सध्या पुरपरिस्थितीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. येथील 33 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये 22.34 लाख लोकांवर पुरस्थितीचा परिणाम झाला आहे.
7/14
पुरस्थिती ओढावलेल्या भागांतून आतापर्यंत 1.67 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं गेलं आहे.
पुरस्थिती ओढावलेल्या भागांतून आतापर्यंत 1.67 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं गेलं आहे.
8/14
आसाममध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 17 पथकं आणि एसडीआरएफची आठ पथकं बचाव कार्य करत आहेत.
आसाममध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 17 पथकं आणि एसडीआरएफची आठ पथकं बचाव कार्य करत आहेत.
9/14
सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, खगडिया आणि सारण या गावांवर पुराचा परिणाम झाला आहे.
सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, खगडिया आणि सारण या गावांवर पुराचा परिणाम झाला आहे.
10/14
दरभंगा जिल्ह्यात जवळपास 14 तालुक्यांमध्ये 8.87 लोख लोक पुरपरिस्थितीमुळे विस्थापित झाले आहेत.
दरभंगा जिल्ह्यात जवळपास 14 तालुक्यांमध्ये 8.87 लोख लोक पुरपरिस्थितीमुळे विस्थापित झाले आहेत.
11/14
बुलेटीनमध्ये सांगण्यात आलं आहे की, 11 जिल्ह्यांमधील 93 गावांतील 765 पंचायतींमधील 24.42 लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बुलेटीनमध्ये सांगण्यात आलं आहे की, 11 जिल्ह्यांमधील 93 गावांतील 765 पंचायतींमधील 24.42 लाख लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
12/14
बिहारमधील सरकारच्या वतीने एक बुलेटीन जारी करण्यात आलं. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरामुळे 11 जिल्ह्यांमधील आणखी काही भागांत पुराचं पाणी शिरल्यामुळे  10 लाखांहून   अधिक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बिहारमधील सरकारच्या वतीने एक बुलेटीन जारी करण्यात आलं. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, पुरामुळे 11 जिल्ह्यांमधील आणखी काही भागांत पुराचं पाणी शिरल्यामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
13/14
बिहारमध्ये पुरस्थितीमुळे 11 जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये सोमवारी पाणी शिरलं. त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिघडली.
बिहारमध्ये पुरस्थितीमुळे 11 जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये सोमवारी पाणी शिरलं. त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिघडली.
14/14
 आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. तर दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत   पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11 जिल्ह्यांमधील जवळपास 15 लाख लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशीच काहीशी   परिस्थिती आसाममध्येही आहे. आसाममध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख लोक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. राज्यात पुरस्थिती उद्भवल्यापासून आतापर्यंत जवळपास 120 लोकांचा   मृत्यू झाला आहे. पाहुयात या पूरस्थितीचे हृदयद्रावक फोटो...
आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये एकीकडे कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. तर दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11 जिल्ह्यांमधील जवळपास 15 लाख लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती आसाममध्येही आहे. आसाममध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख लोक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. राज्यात पुरस्थिती उद्भवल्यापासून आतापर्यंत जवळपास 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाहुयात या पूरस्थितीचे हृदयद्रावक फोटो...

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झालेABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSenaRajan Salvi Join Eknath Shinde Shiv Sena : ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिवसेनेत प्रवेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Manikrao Kokate : इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
इकडं धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली, तिकडं कृषीमंत्री कोकाटेंचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.