एक्स्प्लोर
Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान, बागेतील हजारो आंबे गळून पडले
आंबा विक्री हेच कोकणातील रोजगाराचे साधन असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासनाने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे.

Raigad Rain
1/8

रायगडला अवकाळी पावसाचा फटका बसलाय
2/8

पोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
3/8

या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय.
4/8

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबे गळून पडलेत.
5/8

या अवकाळी पावसामुळे आंबा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
6/8

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोरे यांच्या बागेतील हजारो आंबे गळून पडले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण बागेच होत्याचं नव्हतं झालं.
7/8

पावसात आंब्याच्या झाडाच्या फांद्या देखील तुटून पडल्या त्यामुळे शेतकरी मोरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला
8/8

शेतकरी आता हतबल झाले आहेत
Published at : 12 May 2024 03:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
सांगली
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
