एक्स्प्लोर

Kolhapur News: पुरोगामी कोल्हापूर पुरोगामीच राहणार, शिव शाहूंचा विचार अन् एकोप्याचा हुंकार; सद्भभावना रॅलीतून समतेचा जागर

राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Kolhapur News

1/13
महापुरुषांच्या घोषणा तसेच जगात भारी, आम्ही कोल्हापुरी अशा मजकुराच्या परिधान केलेल्या टोप्या आणि सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देत कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली.
महापुरुषांच्या घोषणा तसेच जगात भारी, आम्ही कोल्हापुरी अशा मजकुराच्या परिधान केलेल्या टोप्या आणि सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देत कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली.
2/13
रविवारी सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाले आणि सामाजिक ऐक्याचा नारा बुलंद केला.
रविवारी सायंकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी झाले आणि सामाजिक ऐक्याचा नारा बुलंद केला.
3/13
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली‌.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली‌.
4/13
प्रारंभी सर्व नेत्यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर सद्भावना रॅलीला सुरुवात झाली.
प्रारंभी सर्व नेत्यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर सद्भावना रॅलीला सुरुवात झाली.
5/13
श्रीमंत  शाहू महाराज छत्रपती यांनी या सद्भावना रॅलीचे नेतृत्व केले.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या सद्भावना रॅलीचे नेतृत्व केले.
6/13
टाऊन हॉल परिसर, सीपीआर, महापालिका ते छत्रपती शिवाजी चौक अशी यात्रा निघाली.
टाऊन हॉल परिसर, सीपीआर, महापालिका ते छत्रपती शिवाजी चौक अशी यात्रा निघाली.
7/13
छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, शाहू फुले आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रॅली मार्ग दणाणून सोडला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, शाहू फुले आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रॅली मार्ग दणाणून सोडला.
8/13
"शाहूंचे कोल्हापूर-पुरोगामी कोल्हापूर, पुरोगामी कोल्हापूर पुरोगामीच राहणार" या घोषणा लक्षवेधी ठरल्या.
9/13
यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसर येथे मान्यवरांची भाषणे झाली. सर्वांनीच कोल्हापुरात सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेचा विचार जिवंत ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसर येथे मान्यवरांची भाषणे झाली. सर्वांनीच कोल्हापुरात सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेचा विचार जिवंत ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
10/13
कोल्हापूरला तर टार्गेट केलं आहे. मात्र ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे, कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.
कोल्हापूरला तर टार्गेट केलं आहे. मात्र ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे, कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.
11/13
शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूरला 100 वर्षांत जो डाग लागला नव्हता तो लागला, पण तो आपण पुसून टाकू.
शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूरला 100 वर्षांत जो डाग लागला नव्हता तो लागला, पण तो आपण पुसून टाकू.
12/13
6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याच दिवशी स्टेट्स प्रकरण घडले.  पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले. ती मुलं अल्पवयीन होती. मात्र, त्यांना माफ करता येतं नाही आणि त्यांच्या पालकांनाही माफ करता येतं नाही. कारण त्यांनी त्या मुलांना योग्य संस्कार केले नाहीत, असेही शाहू महाराज म्हणाले.
6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याच दिवशी स्टेट्स प्रकरण घडले. पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले. ती मुलं अल्पवयीन होती. मात्र, त्यांना माफ करता येतं नाही आणि त्यांच्या पालकांनाही माफ करता येतं नाही. कारण त्यांनी त्या मुलांना योग्य संस्कार केले नाहीत, असेही शाहू महाराज म्हणाले.
13/13
सामाजिक सलोख्याचा विचार देशभर पोहोचला पाहिजे कारण जे कोल्हापुरात घडतं ते सर्वत्र घडतं. समतेचा विचार पुढे नेऊया आणि कृतीतून तो पुढे नेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
सामाजिक सलोख्याचा विचार देशभर पोहोचला पाहिजे कारण जे कोल्हापुरात घडतं ते सर्वत्र घडतं. समतेचा विचार पुढे नेऊया आणि कृतीतून तो पुढे नेला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget