एक्स्प्लोर

देशातील 'या' पाच राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूची आजही होते चर्चा!

देशातील 'या' पाच राजकीय नेत्यांच्या संशयास्पद निधनाची आजही होते चर्चा!

1/6
भारतातील काही राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने खळबळ उडाली होती. काही नेत्यांच्या मृत्यूबाबत आजही शंका उपस्थित केली जाते. त्यांचा मृत्यू कसा आणि कोणत्या कारणांनी झाला, याबाबत दावे-प्रतिदावे वारंवार केले जातात.
भारतातील काही राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने खळबळ उडाली होती. काही नेत्यांच्या मृत्यूबाबत आजही शंका उपस्थित केली जाते. त्यांचा मृत्यू कसा आणि कोणत्या कारणांनी झाला, याबाबत दावे-प्रतिदावे वारंवार केले जातात.
2/6
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्यापही फारशी स्पष्टता नाही. भारत-पाकिस्तानमध्ये 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद करार झाल्यानंतर त्याच रात्री त्यांचे निधन झाले होते.
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्यापही फारशी स्पष्टता नाही. भारत-पाकिस्तानमध्ये 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद करार झाल्यानंतर त्याच रात्री त्यांचे निधन झाले होते.
3/6
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक गूढ राहिले आहे. जपानमधील एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. मात्र, अनेकजण याचा इन्कार करतात. त्यामुळे नेताजी यांचा मृत्यू लोकांसाठी आज एक रहस्य आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक गूढ राहिले आहे. जपानमधील एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. मात्र, अनेकजण याचा इन्कार करतात. त्यामुळे नेताजी यांचा मृत्यू लोकांसाठी आज एक रहस्य आहे.
4/6
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी अल्पावधीत राजकारणात दबदबा निर्माण केला होता. दिल्लीमध्ये 23 जून 1980 रोजी वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या विमान अपघातावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी अल्पावधीत राजकारणात दबदबा निर्माण केला होता. दिल्लीमध्ये 23 जून 1980 रोजी वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या विमान अपघातावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
5/6
जनसंघाचे नेते पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले जातात. मुगलसरायजवळ रेल्वे प्रवास करताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात.
जनसंघाचे नेते पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले जातात. मुगलसरायजवळ रेल्वे प्रवास करताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक दावे-प्रतिदावे केले जातात.
6/6
श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या औषधातून एलर्जी झाली होती. त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. यावरही अनेक दावे प्रतिदावे केले जातात.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या औषधातून एलर्जी झाली होती. त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते. यावरही अनेक दावे प्रतिदावे केले जातात.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget