एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतात साचले पाणी; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
![Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/d8c3478c1753a6508b6b32402e9d42fd166540355334389_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/8
![परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/e81b24e77136ffd6d4c126511fc410a21129f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
2/8
![ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736cc252.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
3/8
![औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/b63f0311960a12f22c4269886ebb92bbf571c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
4/8
![कापसाच्या शेतात अजूनही पाणी तुंबले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/c6e2419c6099d207c65dee8868296f2441a76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कापसाच्या शेतात अजूनही पाणी तुंबले आहे.
5/8
![कापूस वेचणीला आला असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/fa664062f9d72e37cd65ca20acb9c59509157.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कापूस वेचणीला आला असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6/8
![कापसाचे बोंड अक्षरशः काळी पडून त्यांना कोंब फुटत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/dd560d374a44cf118fb6ae0814a16b121c7e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कापसाचे बोंड अक्षरशः काळी पडून त्यांना कोंब फुटत आहे.
7/8
![जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/f011240c0e13bf0abd88a60fb55c17f63b811.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
8/8
![सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/3eea846b03145a6ebe134c522538140e2c5f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Published at : 10 Oct 2022 05:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)