एक्स्प्लोर
कच्च्या भाज्यांचे जूस आणि अन्न आरोग्यासाठी सुरक्षित की धोकादायक?
कच्च्या भाज्यांचे जूस पोषक तत्त्व टिकवतो, पण जास्त सेवन केल्यास पचनबिघाड होऊ शकतो; हलके शिजवून खाणे सुरक्षित आहे.
Health Tips
1/10

अनेकांना कच्च्या भाज्यांचे जूस आवडतात कारण त्याने जीवनसत्त्वे व अन्नघटक टिकून राहतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.पण त्यांचे अधिक जास्त सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
2/10

हिवाळा येत आहे आणि हा असा ऋतू आहे जेव्हा हिरव्या पालेभाज्या बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि लोक त्यांच्या आहारात त्यांचा समावेश करून त्यांचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचे प्रयत्न करतात
Published at : 15 Oct 2025 01:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























