एक्स्प्लोर

Cashew : भारतातील 'या' शहरांत कांद्या-बटाट्याच्या दरात विकतात काजू

Cashew : भारतातील या ठिकाणी कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात. त्यामुळे या शहरात पर्यटकांची ये-जा वाढली आहे.

Cashew : भारतातील या ठिकाणी कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात. त्यामुळे या शहरात पर्यटकांची ये-जा वाढली आहे.

Cashew

1/9
ड्रायफ्रूट्समधील काजू (Cashew) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काजू हे ड्रायफ्रूट जवळपास सगळ्यांनाच आवडते. मात्र, हे काजू खरेदी करताना 800 ते 1000 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. यामुळेच अनेकांना काजू खाणं परवडत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का भारतातीलच एका शहरात अगदी कमी किंमतीत काजू विकले जातात.
ड्रायफ्रूट्समधील काजू (Cashew) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काजू हे ड्रायफ्रूट जवळपास सगळ्यांनाच आवडते. मात्र, हे काजू खरेदी करताना 800 ते 1000 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. यामुळेच अनेकांना काजू खाणं परवडत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का भारतातीलच एका शहरात अगदी कमी किंमतीत काजू विकले जातात.
2/9
हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण, भारतीय बाजारपेठेत 800 ते 1000 रुपये किलोने विकले जाणारे काजू या शहरात केवळ 30 ते 50 रुपये किलोने विकले जातात.
हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण, भारतीय बाजारपेठेत 800 ते 1000 रुपये किलोने विकले जाणारे काजू या शहरात केवळ 30 ते 50 रुपये किलोने विकले जातात.
3/9
झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यात काजू बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांइतक्याच किंमतीत मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके स्वस्त काजू मिळण्यामागे नेमकं कारण काय? तर, यामागचं कारण असं आहे की, झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचं उत्पादन होतं.
झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यात काजू बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांइतक्याच किंमतीत मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके स्वस्त काजू मिळण्यामागे नेमकं कारण काय? तर, यामागचं कारण असं आहे की, झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचं उत्पादन होतं.
4/9
जामतारा जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर सुमारे 49 एकर विस्तीर्ण शेतजमिनीवर काजूची लागवड केली जाते. येथे सुक्या मेव्याच्या मोठ्या बागा आहेत. येथे काम करणारे लोक हे सुका मेवा अत्यंत स्वस्त दरात विकतात.
जामतारा जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर सुमारे 49 एकर विस्तीर्ण शेतजमिनीवर काजूची लागवड केली जाते. येथे सुक्या मेव्याच्या मोठ्या बागा आहेत. येथे काम करणारे लोक हे सुका मेवा अत्यंत स्वस्त दरात विकतात.
5/9
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे असे असतानाही आपल्याला काजू महागात मिळतात. काजूच्या वाढत्या किमतीमुळे, शेतकरी मुख्यतः देशातील इतर राज्यांमध्ये देखील कोरड्या फळांची लागवड करू इच्छितात.
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे असे असतानाही आपल्याला काजू महागात मिळतात. काजूच्या वाढत्या किमतीमुळे, शेतकरी मुख्यतः देशातील इतर राज्यांमध्ये देखील कोरड्या फळांची लागवड करू इच्छितात.
6/9
पण, जेव्हापासून या जिल्ह्यात लोकांना कळू लागलं आहे की, येथे कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात तेव्हापासून या ठिकाणी पर्यटकांची ये-जा वाढली आहे.
पण, जेव्हापासून या जिल्ह्यात लोकांना कळू लागलं आहे की, येथे कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात तेव्हापासून या ठिकाणी पर्यटकांची ये-जा वाढली आहे.
7/9
शेतकऱ्यांकडे या शेतीसाठी फारशा मुलभूत सुविधा नसल्या तरी येथील शेतकरी घेत असलेल्या उत्पादनातून खूश आहेत. जामतारा येथील लोकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामतारा येथील माजी उपायुक्तांनी ओडिशातील कृषी शास्त्रज्ञांकडून जमिनीची चाचणी घेतल्यानंतर येथे सुका मेव्याची लागवड सुरू केली होती.
शेतकऱ्यांकडे या शेतीसाठी फारशा मुलभूत सुविधा नसल्या तरी येथील शेतकरी घेत असलेल्या उत्पादनातून खूश आहेत. जामतारा येथील लोकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामतारा येथील माजी उपायुक्तांनी ओडिशातील कृषी शास्त्रज्ञांकडून जमिनीची चाचणी घेतल्यानंतर येथे सुका मेव्याची लागवड सुरू केली होती.
8/9
काही वर्षांतच येथे काजूची चांगली वाढ होऊ लागली, परंतु सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे पीक एकतर चोरीला जाते किंवा मळ्यातील कामगार ते स्वस्त दरात विकू लागले.
काही वर्षांतच येथे काजूची चांगली वाढ होऊ लागली, परंतु सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे पीक एकतर चोरीला जाते किंवा मळ्यातील कामगार ते स्वस्त दरात विकू लागले.
9/9
कोकणात डिसेंबर ते एप्रिल दरम्यान काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कोकण हा काजूंसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे काजू परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.
कोकणात डिसेंबर ते एप्रिल दरम्यान काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कोकण हा काजूंसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे काजू परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget