एक्स्प्लोर

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा

इस्लामाबाद : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी तळं उद्ध्वस्त केली. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं पित्त चांगलंच खवळलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत असल्याचं पाकिस्ताने म्हटलं आहे. तसंच आमच्या शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, अशी उलटबोंब आता पाकिस्तानने सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आपली भूमिका मांडली. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचं नवाज शरीफांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

दिल्लीत सुरक्षा समितीची बैठक, शरद पवारांना तातडीने बोलावलं

भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
EPFO : नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
Maharashtra Monsoon Session 2025: गोमांससंदर्भात लवकरच कायदा आणणार; 57 किलो गोमांसच्या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न, मंत्र्यांचं उत्तर
गोमांससंदर्भात लवकरच कायदा आणणार; 57 किलो गोमांसच्या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न, मंत्र्यांचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Pune Missing Link जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report
Walmik Karad Munde Banner | मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर आरोपी वाल्मिक कराडचा फोटो
Pravin Gaikwad On Ink Attack | संघावर गंभीर आरोप, पुरोगामी विचारांना संपवण्याचा कट?
INDIA Alliance Meeting | देशाच्या रणनीतीसाठी INDIA आघाडीची बैठक महत्त्वाची
Bala Nandgaonkar On Yuti : मनसे-ठाकरे सेना युतीचा तिढा कायम, बाळा नांदगावकरांच्या प्रतिक्रियेने संभ्रम वाढला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
EPFO : नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
Maharashtra Monsoon Session 2025: गोमांससंदर्भात लवकरच कायदा आणणार; 57 किलो गोमांसच्या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न, मंत्र्यांचं उत्तर
गोमांससंदर्भात लवकरच कायदा आणणार; 57 किलो गोमांसच्या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न, मंत्र्यांचं उत्तर
Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणावरून नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, सरकारने जनसुरक्षा कायदा आणला अन् आता...
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणावरून नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, सरकारने जनसुरक्षा कायदा आणला अन् आता...
बँकेचं कर्ज वाढलं, तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं
बँकेचं कर्ज वाढलं, तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं
MHADA : म्हाडाकडून मुंबईत 12 हजार घराची निर्मिती होणार, एकत्रित पुनर्विकासातून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार
म्हाडाकडून मुंबईत 12 हजार घराची निर्मिती होणार, एकत्रित पुनर्विकासातून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार
मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले, वेळ आली तर एकटे लढू; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackery: मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले, वेळ आली तर एकटे लढू; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget