एक्स्प्लोर

Sangli : जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर; जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ 

BJP : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्वत:च्या पक्षावर टीका केली आहे. हे सरकार अदानींसारख्या उद्योगपतींचे असल्याचं ते म्हणाले. 

सांगली : देशातील आणि राज्यातील सरकार हे अदानींसारख्या भांडवलवादी उद्योगपतींचं असल्याची टीका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी ही टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. विलासराव जगताप यांच्या या वक्तव्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जत तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान त्यांनी जत येथील एका ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटनास उपस्थिती लावली. यावेळी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. हे सरकार अदानी यांच्यासारख्या भांडवलशाही उद्योगपतींचे सरकार असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या माजी आमदाराने भाजपच्याच धोरणावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे .

माजी आमदार विलासराव जगताप यावेळी म्हणाले की, "सर्व क्षेत्रातील घटक बळीराजाचे, शेतकऱ्यांचे शोषण करतात. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या सर्व घटकांना पोसण्याचं काम काँग्रेस आणि भाजप सरकार करत आहे."

या आधी अंबानीचं राज्य होतं तर सध्या आदानींचं राज्य सुरू असल्याची खोचक टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. जगताप यांनी केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या निमित्ताने जगताप यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे का? अशी चर्चा होत आहे. काही दिवसापूर्वी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर देखील माजी आमदार जगताप यांनी टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget