एक्स्प्लोर
LIVE : शेतकरी आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य

मुंबई : शेतकरी आंदोलनाचा आज सर्वात मोठा विजय झाला असून, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. आज दुपारी 1 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावरुन वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आमदार बच्चू कडू आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला आहे. LIVE UPDATE :
- सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रीगटाची बैठक संपली, सुकाणू समितीच्या प्रमुख सदस्यांची वेगळी बैठक सुरु, यात सुकाणू समितीचे रघुनाथ पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी, कोळसे पाटील, अजित नवले यांचा समावेश
- राजू शेट्टी
- अजित नवले
- रघुनाथदादा पाटील
- संतोष वाडेकर
- संजय पाटील
- बच्चू कडू, प्रहार
- विजय जवंधिया
- राजू देसले
- गणेश काका जगताप
- चंद्रकांत बनकर
- एकनाथ बनकर
- शिवाजी नाना नानखिले
- डॉ.बुधाजीराव मुळीक
- डॉ. गिरीधर पाटील
- गणेश कदम
- करण गायकर
- हंसराज वडघुले
- अनिल धनवट
- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
- सहकारमंत्री सुभाष देशमुख
- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
- परिवहन मंत्री दिवाकर रावते
Before You Go
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!






















