एक्स्प्लोर

Bharat Jodo Abhiyan : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भारत जोडो अभियान, योगेंद्र यादव म्हणाले; 'स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात असणाऱ्यांना झटका'

Yogendra Yadav and Tushar Gandhi, Wardha : "आमचा दुसरा प्रस्ताव आगामी कार्यक्रमांबाबत आहे. आम्ही नवा संकल्प केला आहे की, काही महिन्यांमध्ये चार राज्यात विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) आहे. तिथे आम्ही खुलेपणाने इंडिया आघाडीचे समर्थन करणार आहोत."

Yogendra Yadav and Tushar Gandhi, Wardha : "आमचा दुसरा प्रस्ताव आगामी कार्यक्रमांबाबत आहे. आम्ही नवा संकल्प केला आहे की, काही महिन्यांमध्ये चार राज्यात विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) आहे. तिथे आम्ही खुलेपणाने इंडिया आघाडीचे समर्थन करणार आहोत. देशातील इतर ठिकाणी आम्ही कार्यकर्ता निर्माण आणि विचारांच्या प्रसारासाठी आम्ही सर्व जनआंदोलनांसोबत संवाद साधणार आहोत. संविधान वाचवण्यासाठी स्वंयसेवकांची टीम तयार करणार आहोत", असे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव  (Yogendra Yadav)  म्हणाले. योगेंद्र यादव आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी वर्ध्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड

योगेंद्र यादव म्हणाले, आम्ही दोन मोठे संकल्प केले आहेत, प्रस्ताव मंजूर केले आहेत. पहिला संकल्प देशाच्या राजकारणाबाबत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आम्ही संतोष व्यक्त केला आहे. आम्ही लोकशाही आणि संविधानाला विरोध करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात असणाऱ्यांना एक झटका दिलाय, पण आम्ही चिंताही व्यक्त करत आहोत, कारण अजूनही या लोकांचे आव्हान आमच्या समोर आहे.  यांच्याविरोधात दीर्घकाळ लढत राहावे लागणार आहे, असंही योगेंद्र यादव यांनी नमूद केलं. 

भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड

पुढे बोलताना यादव म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय संजोजक म्हणून तीन लोकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मी योगेंद्र यादव, विजय महाजन आणि सुश्री कविता कुरुगंटी हे तीन राष्ट्रीय संयोजक असणार आहेत. याशिवाय तीन महासचिवही कार्यरत असणार आहेत. अजित झा, नदीम खान आणि अविक साहा हे तीन महासचिव असतील. याशिवाय राष्ट्रीय ट्रेजर आणि राष्ट्रीय सचिवाचीही निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यात संमेलन होणार आहेत. त्यातून राज्यातील टीमही निवडण्यात येणार आहे, असेही योगेंद्र यादव यांनी सांगितले.

वर्ध्यात इंडिया आघाडीला वाव नाही, असं वाटत होतं, पण भारत जोडो अभियानच्या टीम फरक पडला 

तुषार गांधी म्हणाले, वर्ध्यात इंडिया आघाडीला वाव नाही, असं वाटत होतं, पण भारत जोडो अभियानच्या टीम कार्यरत झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फरक पडला. या पद्धतीने काही काही जागांवर फरक पाडून चांगलं आणि पूर्ण स्वरुप आलं. त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्वाच्या बातम्या 

Narayan Rane on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांना काही कळत नाही, त्यांनी मी आमदार केलं; आरक्षणाच्या प्रश्नावरुन नारायण राणेंचा हल्लाबोल

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: मिशन कोल्हापूर महापालिका! ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी आताच घ्यावा, अन्यथा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात करून करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा गर्भित इशारा
मिशन कोल्हापूर महापालिका! ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी आताच घ्यावा, अन्यथा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात करून करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा गर्भित इशारा
पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये
पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये
Lonavala Crime News: कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, लोणावळ्यात नेमकं काय घडलं?
कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, लोणावळ्यात नेमकं काय घडलं?
Hasan Mushrif on Farmers Loan waiver: मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईन: हसन मुश्रीफ
मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईन: हसन मुश्रीफ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: मिशन कोल्हापूर महापालिका! ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी आताच घ्यावा, अन्यथा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात करून करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा गर्भित इशारा
मिशन कोल्हापूर महापालिका! ज्यांना निर्णय घ्यायचा त्यांनी आताच घ्यावा, अन्यथा माझा मुक्काम त्याच वाॅर्डात करून करेक्ट कार्यक्रम करणार; सतेज पाटलांचा गर्भित इशारा
पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये
पाचशे एकराचा आरोप करूनही राजेश क्षीरसागर बिंदू चौकात फिरलकेच नाहीत; म्हणाले, राजू शेट्टींनी मला दातृत्व शिकवू नये
Lonavala Crime News: कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, लोणावळ्यात नेमकं काय घडलं?
कारमध्ये बसवलं, हात मागे बांधून विवस्त्रं केलं अन् पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार, लोणावळ्यात नेमकं काय घडलं?
Hasan Mushrif on Farmers Loan waiver: मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईन: हसन मुश्रीफ
मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देईन: हसन मुश्रीफ
Raigad Boat Drown: उरणमध्ये खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात बोट बुडाली, पाच जणांनी 9 तास पोहत किनारा गाठला, तीन जण बेपत्ता
उरणमध्ये खोल समुद्रात रात्रीच्या अंधारात बोट बुडाली, पाच जणांनी 9 तास पोहत किनारा गाठला, तीन जण बेपत्ता
Yavatmal Crime News: संतापजनक! संपूर्ण कुटूंबाला संपविण्यासाठी घराभोवती सोडला करंट; महिला मध्यरात्री उठली अन्... घटनेनं यवतमाळ हादरलं
संतापजनक! संपूर्ण कुटूंबाला संपविण्यासाठी घराभोवती सोडला करंट; महिला मध्यरात्री उठली अन्... घटनेनं यवतमाळ हादरलं
Priyanka Chaturvedi : दहशतवाद्यांशी सामना कसा? आशिया कपच्या IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर प्रियंका चतुर्वेदींचा BCCI आणि मोदी सरकारवर घणाघात
दहशतवाद्यांशी सामना कसा? आशिया कपच्या IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर प्रियंका चतुर्वेदींचा BCCI आणि मोदी सरकारवर घणाघात
Prakash Abitkar : 108 अॅम्ब्युलन्स खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत काय झालं? श्रीकांत शिंदेंचे नाव का जोडलं जातंय? आरोग्यमंत्री आबिटकरांनी A To Z सांगितलं
108 अॅम्ब्युलन्स खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत काय झालं? श्रीकांत शिंदेंचे नाव का जोडलं जातंय? आरोग्यमंत्री आबिटकरांनी A To Z सांगितलं
Embed widget