एक्स्प्लोर

दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!

नाशिक : नाशिकमध्ये 10 रुपयांच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दहा रुपयाचं नाणं स्वीकारले जात नाही. विशेष म्हणजे बहुतेक ठिकाणी तसे सूचना फलकच लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी नसून, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालून अनेक दिवस उलटूनही त्याचा त्रास नागरिकांन सहन करावा लागतो आहे. आजही नाशिकमधील जवळपास 70 टक्के एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं. एकंदरितच नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम असताना आता एका नवीनच समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे. नाशिकमध्ये दहा रुपयाच्या नाण्यावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे तसे फलकच अनेक ठिकाणी लावलेले पाहायला मिळत आहेत. बँकांकडून दहा रुपयाचे नाणे स्वीकारले जात नसून आमच्याकडे 3 ते 4 लाख रूपयांची नाणी पडून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हीही ग्राहकांकडून ही नाणी घेत नसल्याचं पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये दहा रुपयांची नाणी घेतली जात नसल्याचं पेट्रोलपंप हे एकच उदाहरण नसून शहरातील भाजी बाजार, छोटे मोठे व्यावसायिकही नाणी घेण्यास नकार देत असल्याचं बघायला मिळत आहे. ग्राहकच नाणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं व्यापाऱ्यांकडून उलट सांगण्यात येत आहे. आरबीआयकडून फक्त जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा या चलनातून बाद करण्यात आल्या असून दहा रूपयांच्या नाण्यावर कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपासून सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअपवर ही नाणीही बंद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. नाणी न स्वीकारणाऱ्यावर योग्य ती कारवाईही केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget