एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक मनपाने पाणीपट्टीतून जमा केले 44 कोटी, चारशेहून अधिक घराचं पाणी बंद 

Nashik News : नाशिक मनपा कर वसुली विभागाची शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू आहे.

Nashik News : गेल्या वर्षी मार्च अखेर 149 कोटींच्या वसुलीपर्यंत पोहोचलेल्या नाशिक (Nashik) महापालिकेच्या कर वसुली विभागाने यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्हीच 150 कोटी रुपयांची कर वसुली केली असून, आर्थिक वर्षाअखेरीसाठी अजून 50 दिवस शिल्लक असल्याने आणखी सुमारे 25 कोटी रुपये वसूल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात ही विक्रमी वसुली मानली जात आहे.

नाशिक (Nashik NMC) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांच्या आदेशाने कर वसुली विभागाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात थेट कारवाई सुरू आहे. कोरोनामुळे (Corona) सलग दोन वर्षे कर वसुलीत मागे पडलेल्या नाशिक महापालिकेने यंदा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी चार महिने अगोदरच घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली. वर्षानुवर्षे कर थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याबरोबरच त्यांच्या घरासमोर 'ढोल बजाव' अभिनव आंदोलन हाती घेतले होते. त्याला काही थकबाकीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर काहींनी टप्याटप्प्याने वसुलीला हातभार लावला. तरीही सुमारे 59 हजार मिळकतधारकांकडे सुमारे दीडशे कोटीहून अधिक थकबाकी असल्याने कर वसुली विभागाने थकबाकीदारांना नोटिसा बजावत मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला. 

नाशिक महानगरपालिकेने नोटीस बजावल्यांनंतर त्याचबरोबर नळ कनेक्शन देखील बंद करण्याचा धडाका लावल्याने थकबाकी भरण्याकडे मालमत्ताधारकांनी धाव घेतली. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दीडशे कोटी रुपये पाठविण्यात आले आहे. वसूल झाले आहेत. गेल्या वर्षी 31 मार्च अखेर महापालिका जेमतेम 149 कोटी वसूल करू शकली होती. यंदा अजूनही हातात 50 दिवस शिल्लक असून कर वसुली सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या 50 दिवसांत सुमारे 25  कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असल्याचे कर वसुली विभागातील सूत्रांनी सांगितले.

422 नळ कनेक्शन कट

घरपट्टी वसुलीप्रमाणेच थकीत पाणीपट्टी वसुलीसाठीही कर वसुली विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मोठी थकबाकी असलेले व पाणीपट्टीची रक्कम न भरणाऱ्या 412  नळ कनेक्शन कट करून त्यांचा पाणी पुरवठा रोखण्यात आला असून, आतापर्यंत 44 कोटी रुपये वसुली करण्यात आली आहे. त्यासाठी 4013 नळ धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3521 नलधारकांनी आपल्याकडील थकीत रक्कम अदा केली आहे.

शासकीय कार्यालयांकडे थकबाकी कायम

शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे  21 कोटी रुपयांची कर वसुली थकीत आहे. त्यासाठी महापालिकेच्या कर वसुली विभागाने थकीत कर वसुलीसाठी त्या त्या खातेप्रमुखांना पत्र पाठवून रक्कम भरण्याची विनंती केली असली त्याला फारसा प्रतिसाद शासकीय कार्यालयांकडून मिळालेला नाही. मार्चअखेरपर्यंत भरणा करण्याची या कार्यालयांना मुदत देण्यात आली असून, मनपा आयुक्तांच्या स्वाक्षरीचे स्मरण पत्रही पाठविण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget