एक्स्प्लोर

Nashik Udayanraje Bhosle : महापुरुषांचे योगदान मोठं, विकृत माणसांनी बोध घ्यायला हवा : उदयनराजे भोसले 

Nashik Udayanraje Bhosle : समाजात विकृती वाढत असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Nashik Udayanraje Bhosle : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shiwaji Maharaj), संभाजी महाराज यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्यांनी जे विचार मांडले, त्यांची उंची सुद्धा आपण गाठू शकत नाही, मात्र आजच्या घडीला जातीं जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी व्यक्त केले. 

नाशिकमध्ये (Nashik) भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना समाजात वाढत असलेल्या विकृतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की समाजात अशा प्रकारची विकृती आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. त्यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

आजच्या भाजप कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत मान्यवरांनी जे मुद्दे मांडले ते सर्व लोकहिताचे असून सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग असेल, मग अपेक्षित वर्ग असेल या सर्वांना स्पर्श करणारे असे सगळे मुद्दे मांडयताले. भारतीय जनता पार्टीचे सर्व देश पातळीचे, राज्य पातळीचे नेते काम करत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. लोकांना आज पर्यंत दिलासा मिळाला नाही, या सर्वांचे प्रेरणेतून नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी बोलून दाखवली. 

उदयनराजे पुढे म्हणाले कि, सध्या विरोधक नुसते आरोप करत आहेत, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच त्यांचं काम असते. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार समाजात रूढ होत चालला आहे, पण आजचे लोक सुज्ञ असून लोक विचार करतात, हे राजकारण्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे द्यायला विसरले नाही.

समाजात विकृती वाढते आहे... 

महापुरुषांना कमी लेखण्याची विकृती समाजात आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 
 

महत्त्वाच्या बातम्या

Govindgiri Maharaj : उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान
उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान
Nashik Crime : आमच्यावर चार वेळा हल्ला केला, रॉड फेकून मारले, गाडीला लटकून खाली खेचण्याचा प्रयत्न, दगडही फेकले, पीडित महिलेने भावली परिसरातील हल्ल्याचा भयानक प्रसंग सांगितला
आमच्यावर चार वेळा हल्ला केला, रॉड फेकून मारले, गाडीला लटकून खाली खेचण्याचा प्रयत्न, दगडही फेकले, पीडित महिलेने भावली परिसरातील हल्ल्याचा भयानक प्रसंग सांगितला
Nashik Crime Bhavli Waterfall: नाशिकच्या भावली धरणावर भागवत कुटुंबावर गुंडांचा हल्ला, महिलेची छेड काढली, जाब विचारताच गाडी फोडली
नाशिकच्या भावली धरणावर भागवत कुटुंबावर गुंडांचा हल्ला, महिलेची छेड काढली, जाब विचारताच गाडी फोडली
Nashik Accident News: नाशिकमध्ये पहाटे भीषण अपघात; सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू
नाशिकमध्ये पहाटे भीषण अपघात; सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget