एक्स्प्लोर

Nashik Udayanraje Bhosle : महापुरुषांचे योगदान मोठं, विकृत माणसांनी बोध घ्यायला हवा : उदयनराजे भोसले 

Nashik Udayanraje Bhosle : समाजात विकृती वाढत असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Nashik Udayanraje Bhosle : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrpati Shiwaji Maharaj), संभाजी महाराज यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्यांनी जे विचार मांडले, त्यांची उंची सुद्धा आपण गाठू शकत नाही, मात्र आजच्या घडीला जातीं जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी व्यक्त केले. 

नाशिकमध्ये (Nashik) भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु असून या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना समाजात वाढत असलेल्या विकृतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले की समाजात अशा प्रकारची विकृती आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. त्यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

आजच्या भाजप कार्यकारिणीच्या (BJP Meet) बैठकीत मान्यवरांनी जे मुद्दे मांडले ते सर्व लोकहिताचे असून सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग असेल, मग अपेक्षित वर्ग असेल या सर्वांना स्पर्श करणारे असे सगळे मुद्दे मांडयताले. भारतीय जनता पार्टीचे सर्व देश पातळीचे, राज्य पातळीचे नेते काम करत आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. लोकांना आज पर्यंत दिलासा मिळाला नाही, या सर्वांचे प्रेरणेतून नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा उदयनराजेंनी बोलून दाखवली. 

उदयनराजे पुढे म्हणाले कि, सध्या विरोधक नुसते आरोप करत आहेत, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच त्यांचं काम असते. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार समाजात रूढ होत चालला आहे, पण आजचे लोक सुज्ञ असून लोक विचार करतात, हे राजकारण्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे द्यायला विसरले नाही.

समाजात विकृती वाढते आहे... 

महापुरुषांना कमी लेखण्याची विकृती समाजात आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. 
 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
Pravin Darekar on Manoj Jarange Patil: 'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget