एक्स्प्लोर

RTMNU : 'उत्साहात' विद्यापीठ विसरले निमंत्रण देणे, माजी कुलगुरू, सिनेट सदस्यांनाही निमंत्रण मिळालेच नाही

विशेष म्हणजे महोत्सवासाठी तयार केलेल्या समितीमधील अनेक गणमान्य व्यक्तींनाही निमंत्रण पोहचले नाही. विद्यापीठाचे सर्वोच्च पद भूषविलेल्या एका कुलगुरूंना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली.

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शतक महोत्सवी वर्षाला गुरुवारी स्थापना दिनापासून सुरुवात झाली. शतक महोत्सवी वर्षांचा शुभारंभ भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आला. संपूर्ण विद्यापीठात मागील अनेक दिवसांपासून या सोहळ्याचा उत्साह संचारला आहे. दरम्यान या उत्साहात विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव विद्यापीठाच्या यशात मोलाची भूमिका वठविणाऱ्यांनाच निमंत्रण देण्याचे विसरल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या या धोरणाविरुद्ध सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान अनेकांना व्हॉट्सअॅपवरून निमंत्रण मिळाल्याचेही सांगितले.

शतक महोत्सवी उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी उपस्थिती लावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे हजेरी लावली नसली तरी या सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषदही कुलगुरूंनी घेतली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत विद्यापीठाने आतापर्यंतची परंपराच मोडित काढल्याचा आक्षेप नोंदविला. शतक महोत्सवा दरम्यान वर्षभर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याची सुरुवात गुरुवारी झाली. 

कुलगुरू, सिनेट सदस्यांचाही समावेश 

सोशल मीडियावर या कार्यक्रमानंतर विद्यापीठाशी संबंधित असलेल्या अनेकांचा संताप उमटू लागला. अनेक वर्षे विद्यापीठाच्या सिनेटसह विविध प्राधिकरणात काम केलेल्या प्राध्यपकांना व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांना देखील निमंत्रण मिळाले नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे शतक महोत्सवासाठी तयार केलेल्या पालक समितीमधील अनेक गणमान्य व्यक्तींनाही निमंत्रण पोहचले नाही, अशी माहिती समोर आली. विद्यापीठाचे सर्वोच्च पद भूषविलेल्या व  विकासात योगदान देणाऱ्या एका कुलगुरूंना निमंत्रण देण्यात नाही अशी माहिती मिळाली. 

समाजाशी संवाद तुटला

मागील काही दिवसांत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचा समाजाशी संवाद तुटल्याचे मत आक्रमकपणे गुरुवारच्या सोहळ्यानंतर व्यक्त करण्यात आले. विद्यापीठात वर्तमान अधिकारी निर्णय घेत असले तरी विद्यापीठ ही निरंतर चालणारी संस्था आहे, त्यात सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी समाजाशी संवाद तोडला असल्याची भावना व्यक्त केली.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
राम मंदीर काय तुमच्या बापाची जहागिरदारी नाही, राम मंदिर चोरी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 
Uddhav Thackeray Nagpur :आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...
आणखी किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा नागपुरातून प्रहार; म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget