एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

मस्तीची भांग चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच : उद्धव ठाकरे

‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच. सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही.'

मुंबई : ‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच’, असं थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सेना-भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काल (सोमवार) नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मात्र, त्यानंतर लागलीच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा तोंडघशी पडली. त्यानंतर आज ‘सामना’तून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. पाहा उद्धव ठाकरे  नेमकं काय म्हणाले. ‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच. सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याने रिफायनरीच्या अरबी मालकांबरोबर ‘एमओयू’ करताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ‘हा प्रकल्प नाणारला येणारी रिफायनरी नाही.’ पण ते खोटे बोलले असे आता स्पष्ट झाले आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी वेगळय़ाच कंपनीशी करार केला असेल तर मुख्यमंत्री नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा का करीत नाहीत. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करायला हवी.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनं या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या : नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? : राज ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Embed widget