एक्स्प्लोर

Salman Khan, Amruta Fadnavis Security : सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता Y+ सुरक्षेचं कवच

Salman Khan, Amruta Fadnavis Security : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Salman Khan, Amruta Fadnavis Security : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाढवली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतरच राज्य सरकारने सलमान खानची सुरक्षा वाढवली असून त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची सुरक्षा वाढवली आहे. याचा अर्थ सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक 24 तास सुरक्षा पुरवणार आहेत.

सलमान खानची सुरक्षा हा मुंबई पोलीस आणि राज्य सरकारसाठी सर्वात चिंतेचा विषय बनला होता. कारण दिल्ली पोलिसांकडून सलमान खानला धमकीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळत होती. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनीही सलमान खानबाबत अनेक खुलासे केले होते. आरोपींचा जबाब आणि तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा एक अहवाल पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला सोपवला होता. यानंतर सलमान खानला शस्त्राचा परवानाही दिला होता, असं सूत्रांनी सांगितलं होतं. पंजाब, दिल्ली एयर महाराष्ट्र पोलिसांना तपासात लोरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सलमान खानवर हल्ला करण्याची योजना आखत होते. 

एखाद्या व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान करावं की नाही यासाठी राज्याचा गुप्तचर विभाग आपला अहवाल बनवतो. संबंधित व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याच्या आधारावर त्याला सुरक्षा कवच दिलं जातं. यापूर्वी राज्य सरकारने अक्षक कुमारला एक्स श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे अक्षय कुमारला तीन पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरक्षा देतात. ज्याला सुरक्षा दिली आहे तोच या सुरक्षेसाठी लागणारा खर्च देतो, असं सूत्रांनी सांगितलं.

आणखी काही लोकांचीही सुरक्षा वाढवली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाही Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना 2005 पासूनच सुरक्षा आहे. 2019 मध्ये ही X दर्जाची करण्यात आली होती. आता ती वाढवून  Y+ करण्यात आली.

भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे नातेवाईक अजय पीरामल यांचीही सुरक्षा वाढवली आहे. आता त्यांना Y+ सुरक्षा कवच असेल. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने मिळणाऱ्या धमकीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटानंतर त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

संबंधित बातमी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget